Tag: marathi book summary

  • संयुक्त महाराष्ट्राची ५० वर्षे – संपादक – प्रा. विलास रणसुभे

    संयुक्त महाराष्ट्राची ५० वर्षे – संपादक – प्रा. विलास रणसुभे

    ‘भाषावार प्रांतरचनेसाठी प्रदीर्घ लढा देणारे महाराष्ट्र’ अशी इतिहासात महाराष्ट्राची नोंद आहे. अंगावर काटा येतो हे वाचून. महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे यासाठी एकशे पाच हुतात्म्यांनी आपले बलिदान केले. रस्ते रक्ताने माखले होते. लाखोंनी तुरूंगवास भोगला. बिगर महाराष्ट्रीयही या लढ्यात सहभागी होते. मुंबईतील हुतात्मा चौकाजवळून जाता-येताना तेथील शिल्प पाहून मन आदराने आणि अभिमानाने भरून येतं पण या…

  • बकुळा – श्रीमती आणि श्रीकांत यांच्या प्रेमाची साक्ष

    बकुळा – श्रीमती आणि श्रीकांत यांच्या प्रेमाची साक्ष

    गेल्या काही वर्षांपासून श्रीमती ही श्रीकांत देशपांडे यांची अत्यंत कार्यक्षम अशी पर्सनल सेक्रेटरी बनलेली होती. भारतातील आणि भारताबाहेरील कॉर्पोरेट जगतात श्रीकांतचे नाव सर्वतोमुखी झालेलं होतं. ऑफिसात त्याची प्रिया नावाची सेक्रेटरी होतीच, पण त्याला घरातही एका स्मार्ट, विश्वासू आणि मूलभूत जबाबदाऱ्या पेलू शकणाऱ्या आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बुद्धिमान व आज्ञाधारक अशा सेक्रेटरीची गरज होती. श्रीमती बुद्धिमान…

  • ‘छंदाक्षरी’ – काव्यलेखन प्रवासातील योग्य दिशादर्शक!

    ‘छंदाक्षरी’ – काव्यलेखन प्रवासातील योग्य दिशादर्शक!

    “एक विद्यार्थी म्हणून अभ्यास चालू आहे.” आश्चर्य वाटतं, जेव्हा राष्ट्रीय पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेले जेष्ठ गजलकार, अब्दुलरहमान करीमभाई शेख उर्फ ए. के. शेख सर असं  म्हणतात; ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांना काव्यलेखनात, मुख्यत्वे करून गझल लेखनात मार्गदर्शन केलेलं  आहे. २० पेक्षा जास्त पुस्तकं लिहून सुद्धा सर स्वतःला ‘विद्यार्थी’ समजतात तर हा काव्यमहासागर नक्की किती खोल असेल याचा…

  • १०  आत्मचरित्रं – स्त्रियांचं भावविश्व उलगडणारी!

    १०  आत्मचरित्रं – स्त्रियांचं भावविश्व उलगडणारी!

    आत्मचरित्र हा माझा आवडता साहित्यप्रकार. एखाद्या उत्तम आत्मचरित्रातून वाचकांना कितीतरी गोष्टी घेता येतात. लेखकाचा प्रवास, त्यांचे विचार, त्यांची दैनंदिनी, एखाद्या कृतीमागची प्रेरणा, त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे किंवा महत्वाचे प्रसंग, घडामोडी, त्यामागची कारणे आणि यातून त्यांची जडणघडण कशी झाली याचा उलगडा होतो. त्यांच्या जडणघडणीत प्रभावी ठरलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्वही त्यातून उलगडत असते. अनेक घटनांमधून काळाची, मनाची, स्वभावाची…

  • ‘कहाणी शब्दांची’ – प्रत्येक मराठी घरात असायलाच हवा असा शब्दकोश

    ‘कहाणी शब्दांची’ – प्रत्येक मराठी घरात असायलाच हवा असा शब्दकोश

    काही दिवसांपूर्वी एका उपाहारगृहावरील नावाच्या पाटीवर ‘एकविरा उपकार गूह’ असं लिहिलेलं दिसलं. सहज म्हणून त्यांना सांगावंसं वाटलं की, ते चुकीचं लिहिलं आहे. तर त्यांनी सांगितलं की, ‘ते चुकून झालंय. दुसरी पाटी आहे.’ मी हुश्श! करत दुसरी पाटी पहिली, तर त्यावर लिहिलेलं ‘एकविरा उपहारगृह’. ते ‘उपहार’ नाही ‘उपाहारगृह’ असतं एवढंच सांगून मी निघाले. पण ते एकच…

  • लव्हमॅरेज करण्याआधी वाचायलाच हवीत अशी ७ पुस्तकं

    लव्हमॅरेज करण्याआधी वाचायलाच हवीत अशी ७ पुस्तकं

    मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटात स्वप्नील जोशीचा एक डायलॉग आहे की, ‘आजकाल नाती का तुटतात माहितीये? कारण आपण नात्यांना उलगडूच देत नाही. ती उलगडण्याआधीच आपण त्यातली मजा घालवून टाकतो.’ फार अर्थपूर्ण आहे हे वक्तव्य. लव्हमॅरेज करताना आपल्याला वाटतं, की आपण एकमेकांना खूप चांगले ओळखतो पण बऱ्याच वेळा काही प्रमाणात तो फक्त एक मुखवटा असतो. एक हुरहूर असते, की…

  • द्विदल – प्रत्येक जोडप्याने वाचावी अशी कादंबरी

    द्विदल – प्रत्येक जोडप्याने वाचावी अशी कादंबरी

    तुम्हाला माहितीये, एकमेकांच्या संमतीने घटस्फोट घेण्याचं प्रमाण आजकाल वाढतंय! आकडेवारी बघितली तर गेल्या २० महिन्यांत पती-पत्नीपैकी कोणा एकाला घटस्फोट हवा आहे म्हणून दावा दाखल करण्याचा तुलनेत ९० टक्के जोडपी संमतीने वेगळी होत आहेत(संदर्भ- वृत्तपत्रं). २ वर्षांपूर्वी एका लीगल फर्म मध्ये प्रॅक्टिस करताना आमच्याकडे बहुतेककरून डिव्होर्सच्या केसेस यायच्या. त्यातही संमतीने घटस्फोट घेणाऱ्या जोडप्यांचं प्रमाण बरंच जास्त…

  • बालमनावर चांगले संस्कार करणारी – ‘श्यामची आई’

    बालमनावर चांगले संस्कार करणारी – ‘श्यामची आई’

    आता नाव आठवत नाहीये, पण मी शाळेत असताना एकदा पेपरमध्ये बातमी वाचलेली की, कोणीतरी एक वृद्ध गृहस्थ शाळा-शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ पुस्तकाचे मोफत वाटप करत आहेत. मुलांमध्ये मूल्यसंस्कार रुजावेत म्हणून. असे उपक्रम इतरही अनेकजण आजही नक्कीच करत असतील. इतकं भारी वाटलेलं ती बातमी वाचून. तेव्हापासून आम्ही देखील सर्वांना वाढदिवसाला किंवा सणानिमित्त ‘श्यामची…

  • पुलंच्या ‘गाठोड्यात’ नक्की आहे तरी काय!

    पुलंच्या ‘गाठोड्यात’ नक्की आहे तरी काय!

    पुलंचं ‘गाठोडं’ हे पुस्तक वाचलंय? नसेल वाचलं तर एकदातरी नक्की वाचा असं मी सुरुवातीलाच सांगेन. पुस्तकातील ‘पुलं’नी सर्वांगाने मांडलेले विचार, त्यांचा हजरजबाबीपणा, भाषणाचा ओघ, भाषेवरील प्रभुत्व आणि त्यांची निरीक्षण शक्ती विस्मयचकित करणारी आहे. साहित्यासोबतच आयुष्यातील विविध विषयांवर पुलंनी त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अगदी मार्मिक भाषेत लिहिलेल्या लेखांचं, पत्रांचं आणि काही भाषणांचं, ‘भाऊ मराठे’ यांनी केलेलं संकलन…

  • दहाजणी – संदर्भ बदलले पण प्रवृत्ती नाही

    दहाजणी – संदर्भ बदलले पण प्रवृत्ती नाही

    “चूक तुझी नाहीये, गोपाळा -” मी जरा सौम्यपणे म्हटलं. “चूक तुझ्या नस्त्या वेडगळ नीतिकल्पनांची आहे त्या कल्पनांनी तू स्वतःला जखडून घेतलयस, म्हणून हातपाय हलवू शकत नाहीयेस! मुलगी आपली आहे! तिचा छळ होता, सासरी पटत नाही, तर मग तिला घरी परत आणली पुढं तिची काही प्रगती होईल, असं पाहिलं- हे सगळ शहाणपणाला धरून आहे की नाही?…