Tag: marathi blog

  • प्राजक्तप्रभा – मनस्वी कलाकाराची अभिव्यक्ती

    प्राजक्तप्रभा – मनस्वी कलाकाराची अभिव्यक्ती

    ‘प्राजक्ता माळी’चा ‘प्राजक्तप्रभा’ हा काव्यसंग्रह अनपेक्षित धक्का होता पण पुस्तक हातात आल्यावर आणि वाचल्यावर तो सुखद आहे, हे ठामपणे सांगता येतं. ‘अभिनेत्री, निवेदिका, शास्त्रीय नृत्यांगना आणि लॉकडाउनमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘आयुष्य भरभरून जगणारी व्यक्ती’ म्हणून नव्याने भेटलेली प्राजक्ता माळी’, या तिच्या सर्व ओळखी या कवितांमधून अगदी मोकळेपणाने भेटतात आणि मनाला भिडतातही. पुस्तकातल्या कित्येक कविता वाचताना…

  • मी माझा – चंद्रशेखर गोखले – चारोळीसंग्रह

    मी माझा – चंद्रशेखर गोखले – चारोळीसंग्रह

    मी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा वाळकं पान देखील गळताना तन्मयतेने पाहणारा एके काळी चंद्रशेखर गोखलेंच्या चारोळ्यांनी तरुणांना भारावून टाकलं होतं. त्यांचा ‘मी माझा’ हा चारोळी संग्रह तर इतका लोकप्रिय झाला की, अनेकांच्या घरी तर तो असायचाच पण काही मोठ्या रिसॉर्टमध्येही त्या संग्रहातील चारोळ्यांचे मोठे बॅनर, फलक लावलेले पाहायला मिळायचे. ‘मी माझा’च्या तर ६…

  • मराठी रहस्य कथा-हाकामारी-हृषीकेश गुप्ते

    मराठी रहस्य कथा-हाकामारी-हृषीकेश गुप्ते

    रहस्यकथा वाचताना एकतर आधीच आपण त्यात एकदम गुंतून गेलेलो असतो.  पुढे काय? पुढे काय होणार? ही उत्सुकता कायम मनावर असते, अशावेळी जर लेखकाने आपल्याला अशा एखाद्या वळणावर आणून सोडलं की जिथून आत्ता तुम्हालाच शोध पूर्ण करायचा आहे तर? मग पुढचे चार-पाच दिवस किंवा त्याहूनही जास्त ते कोडं सोडवण्यातच किंवा फक्त त्याचा विचार करण्यातच जातात. हृषीकेश…

  • बॉडीगार्ड – सत्य कथेवर आधारित बाबा कदमांची गाजलेली कादंबरी

    बॉडीगार्ड – सत्य कथेवर आधारित बाबा कदमांची गाजलेली कादंबरी

    बाबा कदम यांनी लिहिलेली बॉडीगार्ड ही रहस्यमय कादंबरी सत्य घटनेवर आधारित आहे. बाबा कदम हे वकील होते आणि पोलिसांसोबत काम करत होते. सरकारी वकील म्हणून काम करताना त्यांना अशा अनेक केसेस व घटनांना सामोरं जावं लागायचं ज्यातून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिसायचे. या केसेस मधून मिळालेले अनुभव बाबा कदमांनी आपल्या खास शैलीत शब्दबद्ध केले आणि…

  • अमृताची पालखी – मराठी भाषेतील पहिला दिवान – गझल संग्रह

    अमृताची पालखी – मराठी भाषेतील पहिला दिवान – गझल संग्रह

    दिवान म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचं उत्तर अगदी सुरुवातीलाच गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या शब्दांत सांगायचं तर ते असं, उर्दू ग़ज़लच्या चारशे वर्षाच्या काळात हजारो गज़ल संग्रह प्रकाशित झाले. त्यांनाही दिवानच म्हटलं जातं. काही शायरांनी मात्र उर्दू मुळाक्षरं नजरेपुढे ठेवून त्यातले प्रत्येक अक्षर ‘अलिफ’ पासून ‘ये’ पर्यंत काफिया व रदीफच्या स्वरुपात घेऊन त्यावर गजल रचना केल्या.…

  • लव्हमॅरेज करण्याआधी वाचायलाच हवीत अशी ७ पुस्तकं

    लव्हमॅरेज करण्याआधी वाचायलाच हवीत अशी ७ पुस्तकं

    मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटात स्वप्नील जोशीचा एक डायलॉग आहे की, ‘आजकाल नाती का तुटतात माहितीये? कारण आपण नात्यांना उलगडूच देत नाही. ती उलगडण्याआधीच आपण त्यातली मजा घालवून टाकतो.’ फार अर्थपूर्ण आहे हे वक्तव्य. लव्हमॅरेज करताना आपल्याला वाटतं, की आपण एकमेकांना खूप चांगले ओळखतो पण बऱ्याच वेळा काही प्रमाणात तो फक्त एक मुखवटा असतो. एक हुरहूर असते, की…