Tag: मराठी बूक ब्लॉग

  • सोशल मिडियासाठी कॉपीराईट कायदा

    सोशल मिडियासाठी कॉपीराईट कायदा

    स्वामित्व हक्क म्हणजे काय? कॉपीराईट कायदा काय सांगतो? लेखक, कवी, गीतकार, चित्रकार, संगीतकार यांनी आपल्या बुद्धीचा वापर करून केलेल्या कलेच्या निर्मितीवर त्यांचा काही काळापुरता ‘बौद्धिक संपदा हक्क’ किंवा ‘स्वामित्व हक्क’ म्हणजेच ‘कॉपीराईट’ असतो. यात निर्मात्याच्या परवानगी शिवाय त्या रचनेचा किंवा निर्मितीचा इतर कोणीही कोणत्याही प्रकारे वापर करू शकत नाही. लेख, कथा, स्क्रिप्ट, कविता, गीत, गाणी,…

  • गोष्ट खास पुस्तकाची – १५ गाजलेल्या लेखकांच्या पुस्तकाची कहाणी

    गोष्ट खास पुस्तकाची – १५ गाजलेल्या लेखकांच्या पुस्तकाची कहाणी

    अवघ्या २५ व्या वर्षी ‘कोसला’ सारखी कादंबरी नेमाडेंना कशी सुचली असेल?, ना.धों. महानोरांनी ‘रानातल्या कविता’ खरंच रानात लिहिल्या असतील का?, ‘उपरा’ प्रकाशित झाल्यावर लक्ष्मण मानेंना मिळालेल्या प्रसिद्धीबद्दल काय वाटलं असेल?, रंगनाथ पठारेंनी ‘चक्रव्ह्यूह’ आणि रत्नाकर मतकरींनी ‘आरण्यक’ लिहिण्याआधी कसा अभ्यास केला असेल? असे अनेक प्रश्न मला पडायचे. एखादं पुस्तक लिहिण्याआधी लेखकाला ते कोणत्या घटनेवरून सुचलं…

  • रत्नाकर मतकरींची गाजलेली बालनाट्य- बालनाटयांच्या आठवणी

    रत्नाकर मतकरींची गाजलेली बालनाट्य- बालनाटयांच्या आठवणी

    ‘रत्नाकर मतकरीं’च्या वैविध्यपूर्ण साहित्य योगदानात त्यांनी बालरंगभूमीसाठी केलेले कार्य विशेष दखल घेण्याजोगे आहे. महाराष्ट्रात मतकरींनी बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली आणि स्वतः पदरमोड करून सुमारे तीस वर्षे बालनाट्यांची निर्मिती केली. बालनाट्यांच्या माध्यमातून त्यांनी मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देतानाच त्यांच्यावर मूल्यसंस्कार रुजवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यातीलच एक आहे, ‘वंचितांचा रंगमंच’. या प्रकल्पातून त्यांनी अनाथ तसेच गरीब घरातल्या मुलांना नाटकाचं…

  • संयुक्त महाराष्ट्राची ५० वर्षे – संपादक – प्रा. विलास रणसुभे

    संयुक्त महाराष्ट्राची ५० वर्षे – संपादक – प्रा. विलास रणसुभे

    ‘भाषावार प्रांतरचनेसाठी प्रदीर्घ लढा देणारे महाराष्ट्र’ अशी इतिहासात महाराष्ट्राची नोंद आहे. अंगावर काटा येतो हे वाचून. महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे यासाठी एकशे पाच हुतात्म्यांनी आपले बलिदान केले. रस्ते रक्ताने माखले होते. लाखोंनी तुरूंगवास भोगला. बिगर महाराष्ट्रीयही या लढ्यात सहभागी होते. मुंबईतील हुतात्मा चौकाजवळून जाता-येताना तेथील शिल्प पाहून मन आदराने आणि अभिमानाने भरून येतं पण या…