Tag: मराठी कविता

  • सगळं उलथवून टाकणाऱ्या कविता!

    सगळं उलथवून टाकणाऱ्या कविता!

    भांडी इकू नगस राहू नगस उपाशी अनवाणी चालू नगस लुगड्याला ठिगळ लावू नगस असं म्हणायचास लहानपणी अन मंग आता शाली, नारळ, स्मृतिचिन्ह जी येतात घरात पेपरात असतो, टिव्हीत दिसतो कधीमधी मला सांग शिक्षण जर घेतलं नसतं तर… हे झालं असतं का रे? अडाणी कुठला कवी देवा झिंजाड यांच्या ‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ या पुस्तकातील ही…