• ४ प्रेरणादायी ‘आई’ – आयुष्यात एकदातरी वाचायलाच हव्यात अशा

    ४ प्रेरणादायी ‘आई’ – आयुष्यात एकदातरी वाचायलाच हव्यात अशा

      श्यामची आई – साने गुरुजी आई-वडिलांसोबतच ‘श्यामच्या आई’ने केलेल्या संस्कारांमुळे मी तरलो/तरले असे सांगणारे अनेकजण भेटतील. मी देखील त्यातीलच एक. ‘श्यामच्या आई’ने कितीतरी पिढ्या घडवल्या पण फक्त मुलांवर मूल्यसंस्कार केले असं नाही, तर मोठ्यांमध्येही ‘अंथरूण पाहून पाय पसरावे’, ‘सावकारी किंवा जोर-जबरदस्ती करून आलेलं धन टिकत नाही’ हे विचार घट्ट रुजवले.आजही कधीतरी एखादं उदाहरण देताना,…

  • दुपानी- दुर्गाबाई भागवत – एक करारी व्यक्तिमत्व

    दुपानी- दुर्गाबाई भागवत – एक करारी व्यक्तिमत्व

    दुर्गाबाई भागवत म्हणजे एक अत्यंत अभ्यासू, परिपक्व आणि करारी व्यक्तिमत्व. अनेक विषयांमधला त्यांचा व्यासंग दांडगा होता. त्या मानववंश शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ होत्या. त्यांना अनेक देशी-परदेशी भाषा तसेच आदिवासींच्या बोलीभाषा देखील अवगत होत्या. आपल्या लेखनातून त्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैचारिक प्रश्नांवर व्यक्त झाल्याच पण त्याचसोबत कलात्मक आणि दैनंदिन जीवनातील अनेक विषयांवरची आपली तर्कशुद्ध मतं त्यांनी अगदी ठामपणे,…

  • बॉडीगार्ड – सत्य कथेवर आधारित बाबा कदमांची गाजलेली कादंबरी

    बॉडीगार्ड – सत्य कथेवर आधारित बाबा कदमांची गाजलेली कादंबरी

    बाबा कदम यांनी लिहिलेली बॉडीगार्ड ही रहस्यमय कादंबरी सत्य घटनेवर आधारित आहे. बाबा कदम हे वकील होते आणि पोलिसांसोबत काम करत होते. सरकारी वकील म्हणून काम करताना त्यांना अशा अनेक केसेस व घटनांना सामोरं जावं लागायचं ज्यातून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिसायचे. या केसेस मधून मिळालेले अनुभव बाबा कदमांनी आपल्या खास शैलीत शब्दबद्ध केले आणि…

  • संयुक्त महाराष्ट्राची ५० वर्षे – संपादक – प्रा. विलास रणसुभे

    संयुक्त महाराष्ट्राची ५० वर्षे – संपादक – प्रा. विलास रणसुभे

    ‘भाषावार प्रांतरचनेसाठी प्रदीर्घ लढा देणारे महाराष्ट्र’ अशी इतिहासात महाराष्ट्राची नोंद आहे. अंगावर काटा येतो हे वाचून. महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे यासाठी एकशे पाच हुतात्म्यांनी आपले बलिदान केले. रस्ते रक्ताने माखले होते. लाखोंनी तुरूंगवास भोगला. बिगर महाराष्ट्रीयही या लढ्यात सहभागी होते. मुंबईतील हुतात्मा चौकाजवळून जाता-येताना तेथील शिल्प पाहून मन आदराने आणि अभिमानाने भरून येतं पण या…

  • वाचनाची आवड वाढवणाऱ्या ७ गोष्टी

    वाचनाची आवड वाढवणाऱ्या ७ गोष्टी

    अनेकजणांना वाचनाचं महत्व माहीत असतं पण एखादं पुस्तक वाचायला घेतलं की कंटाळा येतो, झोप येते. कधीकधी उत्साहात वाचन सुरू केलं तरी काही पानं वाचल्यावर पुस्तकाचा विषय किंवा लेखकाची शैली आवडत नाही, मग चिडचिड होते आणि कधी इतरांनी सांगितलंय म्हणून तेवढं एक पुस्तक वाचलं जातं तर कधी पुस्तक वाचनाचा नादच सोडून दिला जातो. असं का होत…

  • जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने वाचन संस्कृती

    जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने वाचन संस्कृती

    अनेकांच्या आयुष्यात पुस्तकांची ओळख ग्रंथालय व ग्रंथपालांच्या सोबतीने होत असते. ‘हे पुस्तक तुझ्यासाठी उत्तम आहे’, ‘या विषयावर माहिती हवी असेल तर हे पुस्तक वाच’, ‘ही पुस्तकं तुम्ही वाचायलाच हवीत’ असं सांगणारे ग्रंथपाल तुमच्या आयुष्यात आले असतील तर तुम्ही भाग्यवानच. पुस्तकं तर गुरु आणि मित्र असतातच पण योग्य गुरूंपर्यंत तुम्हाला पोहचवणारेही गुरूस्थानी असतात. ‘ग्रंथालये ही लोकशाही…

  • मैत्री आरोग्याशी

    मैत्री आरोग्याशी

    आरोग्यविषयक पुस्तकं वाचून आपण स्वतःच आपले डॉक्टर होत नसतो किंवा व्हायचंही नसतं. आरोग्यविषयक पुस्तकं ही आजार किंवा रोग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे कळावे किंवा प्राथमिक उपचारांबद्दल माहिती व्हावी म्हणून वाचायची असतात. ‘मैत्री आरोग्याशी’ या पुस्तकात डॉ. सुभाष बेन्द्रे सुरुवातीलाच ‘स्वतःचे स्वतः डॉक्टर होऊ नये पण स्वतःचे आरोग्यस्नेही जरूर व्हावे!’ असं सांगत चुकीच्या…

  • अटळ दुःखातून सावरताना

    अटळ दुःखातून सावरताना

    नाव ऐकूनच या पुस्तकात काय असेल किंवा हे पुस्तक आपल्याला कसं मदत करेल, याची मला उत्सुकता होती. खरं तर असं पुस्तक असेल असं वाटलंही नव्हतं. म्हणजे मानसोपचार तज्ञांची ‘मानसिक आरोग्य’ या विषयावर अनेक पुस्तकं आहेत किंवा मरणावर, मरणानंतर किंवा कर्मावर अशी आध्यात्मिक पुस्तकं देखील आहेत. पण असं जवळची व्यक्ती तुमच्या आयुष्यातून कायमची निघून गेल्यावर होणाऱ्या…

  • वपूर्झा – वपु आणि वपुंचे विचार

    वपूर्झा – वपु आणि वपुंचे विचार

    आजकाल सोशल मीडियावर बऱ्याच जणांच्या पोस्ट, स्टेटस आणि स्टोरीला वपुंचे कोट्स दिसत असतात. त्यातल्या कितीतरी जणांनी ती ‘वाक्यं’ असलेली कथा वाचलेली नसते आणि अनेकांना या ‘कोट्स’ मुळेच वपु माहीत होतात. पण त्या एका वाक्यानेही वाचक म्हणून वपुंसोबत नाळ जुळते हे महत्वाचे. गुगलवर ‘वपु काळे’ म्हणून सर्च केलं की सगळ्यात पहिला पर्याय ‘वपु विचार’ हा येतो.…

  • ‘कवितेतून गाण्याकडे’ जाताना

    ‘कवितेतून गाण्याकडे’ जाताना

    चिंब पावसानं रान झालं आबादानी झाकू कशी पाठीवरली चांदण गोंदणी. राजा तुझे हात माझ्या हातात गुंफोनी उन्हात चांदणं आलं लाज पांघरोनी. या सुंदर ओळी लिहिणारे जेष्ठ कवी-गीतकार ना. धों. महानोर, यांच्या ‘कवितेतून गाण्याकडे’ पुस्तकात त्यांनी लहानपणापासून लिहायला कशी सुरुवात केली, त्यांच्या लिखाणात येणारे विषय, शब्द त्यांना अगदी नाकळत्या वयात कुठे आणि कसे मिळाले, त्यांनी त्या…

Got any book recommendations?