Category: वैचारिक

  • संयुक्त महाराष्ट्राची ५० वर्षे – संपादक – प्रा. विलास रणसुभे

    संयुक्त महाराष्ट्राची ५० वर्षे – संपादक – प्रा. विलास रणसुभे

    ‘भाषावार प्रांतरचनेसाठी प्रदीर्घ लढा देणारे महाराष्ट्र’ अशी इतिहासात महाराष्ट्राची नोंद आहे. अंगावर काटा येतो हे वाचून. महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे यासाठी एकशे पाच हुतात्म्यांनी आपले बलिदान केले. रस्ते रक्ताने माखले होते. लाखोंनी तुरूंगवास भोगला. बिगर महाराष्ट्रीयही या लढ्यात सहभागी होते. मुंबईतील हुतात्मा चौकाजवळून जाता-येताना तेथील शिल्प पाहून मन आदराने आणि अभिमानाने भरून येतं पण या…

  • अटळ दुःखातून सावरताना

    अटळ दुःखातून सावरताना

    नाव ऐकूनच या पुस्तकात काय असेल किंवा हे पुस्तक आपल्याला कसं मदत करेल, याची मला उत्सुकता होती. खरं तर असं पुस्तक असेल असं वाटलंही नव्हतं. म्हणजे मानसोपचार तज्ञांची ‘मानसिक आरोग्य’ या विषयावर अनेक पुस्तकं आहेत किंवा मरणावर, मरणानंतर किंवा कर्मावर अशी आध्यात्मिक पुस्तकं देखील आहेत. पण असं जवळची व्यक्ती तुमच्या आयुष्यातून कायमची निघून गेल्यावर होणाऱ्या…

  • आपण सारे अर्जुन

    आपण सारे अर्जुन

    ‘मालकी हक्काची भावना हीच हिंसा आहे. आपण आपल्यालाच एक तिऱ्हाईत व्यक्ती म्हणून अंतरावरून, उंचावरून पाहू शकलो असतो, स्वतःचा स्वभावही बदलू शकलो असतो तर?  खरंच ही शक्ती माणसाला लाभली असती, तर आयुष्यभर दुसऱ्या माणसात बदल घडवून आणण्याच्या खटाटोपात जिवाचं रान करण्याऐवजी त्यानं स्वतःत बदल घडवून आयुष्याचा बगीचा केला असता.’ काय लिहितात वपु! एकेक ओळ वाचताना या…