Category: ऐतिहासिक कादंबरी

  • मराठ्यांची शौर्यगाथा-मुकद्दर-स्वप्निल कोलते पाटील

    मराठ्यांची शौर्यगाथा-मुकद्दर-स्वप्निल कोलते पाटील

    “मी जर केवळ शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिले तर, ते पन्नास वर्षांचे होईल, संभाजी महाराज लिहिले तर ३२ वर्षांचे होईल, राजाराम महाराजांचे चरित्र लिहिले तर त्यांचा कार्यकाळ हा ११ वर्षांचा आहे. परंतु ह्या सगळ्यांचा कार्यकाळ बघणारा औरंगजेब सगळ्यांच्या चरित्रांचे चित्रण करण्यासाठी मला सोपा वाटला, म्हणून लिखाणासाठी हे पात्र निवडावंसं वाटलं. बाकी चरित्र जरी औरंगजेबाचं असलं तरी,…